Mahalaxmi Rathotsav 2019 Kolhapur

Описание к видео Mahalaxmi Rathotsav 2019 Kolhapur

*****************************************************************************************************
As our YouTube channel is hacked, Reuploading the old videos. I hope you all will support me in my new channel ...and also like share and subscribe to my channel and also hit the bell icon so that you will get a notification whenever I upload a new video...*
*****************************************************************************************************
About VAM Photo Studio :

Website:- http://www.vamphotostudio.com/

Instagram:-   / vamphotostu.  .

Facebook:-   / vamphotostudio  

Twitter:-   / vamphotostudio  

YouTube:- https://www.youtube.com/channel/UC1Bv...

*****************************************************************************************************
RATHOSTAV 2019
करवीरनिवासीनी अंबाबाई रथोत्सव...
आज जोतिबाची यात्रा अगदी उत्साहानं पार पडली ..आता करवीरकरांना वेध लागतात ते करवीरनिवासीनी अंबाबाईच्या नयनमनोहर अशा रथोत्सवाचे..त्याच रथोत्सवाची महती थोडक्यात..........
#चैत्र वद्य प्रतिपदेला श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, संस्थान काळापासून हा रथोत्सव सोहळा साजरा होत आहे. अंबारीसह हत्ती ,घोडे,उंट लष्कर दल अशी "श्रीं" ची भव्य मिरवणूक सागवानी रथातून निघत असे. रथोत्सवाला राजाश्रय लाभला होता , संस्थानाचे करवीरनगरीच्या वैभव संस्कृतीचे दर्शन व्हावे असा त्यामागे हेतू असावयाचा कालानुरुप रथोत्सव सोहळ्यात दर्शनीय बदल होऊन गेले.. रथोत्सव हा #लोकोत्सव झाला आहे, काही गोष्टी मागे पडल्या व नवीन गोष्टींचा समावेश झाला. परंतु अंबाबाईच्या ठायी असलेली श्रद्धा जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे तशीच कायम आहे, "श्री "प्रती श्रद्धा ,धार्मिक भावना नवीन पिढीत जागृत आहे ही समाधानाचीच बाब आहे, ...
#जोतिबा यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी रथोत्सव संपन्न होतो .रात्री ९;३० ला तोफेची सलामी झाल्यावर रथ नगर प्रदक्षिणेला बाहेर पडतो ,. रथोत्सवातील रथ हा संस्थानकालीन आहे. सागवानी काष्ठापासून बनविलेल्या या रथाचे वजन साधारणपणे दीड टन आहे. सन २०१० साली #५०० किलो #चांदीचा वापर करुन धर्मशास्त्रीय संकेतानुसार हा लाकडी रथ चांदीने मढविण्यात आला आहे .
सम्राट कृष्णदेवराय यांनी लिहलेल्या "आमुक्त माल्यदा " ग्रंथातील देव्याः रथतंत्र समुच्चय या प्रकरणात देवीसाठी ज्याप्रमाणे रथाची रचना असावी त्याप्रमाणे हा रथ घडविला गेला आहे, हा रथ देवतेचे उपगृहस्थान आहे.अशाच पद्धतीने या रथामध्ये प्रथम वास्तूमंडलातील देवतांची प्रतिष्ठापना ,देवतांचा अधिवास ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रस्थ परिवार देवतांचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्रंथोक्त सुत्राप्रमाणे ५४ मूर्त्या ,अनेक शुभचिंन्हांसहित कोरण्यात आल्या आहेत .त्याच सुलक्षणांनियुक्त #अशा रथात #जगदंबा अंबाबाई
*****************************************************************************************************

Комментарии

Информация по комментариям в разработке