Maharashtra राज्याच्या नावाची चळवळ उभी राहिली त्यामध्ये Acharya Atre यांचा सिंहाचा वाटा होता

Описание к видео Maharashtra राज्याच्या नावाची चळवळ उभी राहिली त्यामध्ये Acharya Atre यांचा सिंहाचा वाटा होता

#BolBhidu #AcharyaAtre #MaharashtraName

धगधगता स्वाभिमान ही महाराष्ट्राची आजवरची ओळख राहिलेली आहे. इतिहास जरी काढला तरी मराठी रक्त पूर्वीपासून बंडखोर म्हणून प्रसिद्ध आहे. परकीय आक्रमकांना तोंड देऊन देशात पहिल्या स्वराज्याची स्थापना देखील महाराष्ट्रातच झाली. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला नेहमीच वाचा फोडण्याचं काम इथल्या मातीने आजवर केलंय. पूर्वी महाराष्ट्र हे राज्य नव्हतंच. पण अत्रेंनी लढा दिला म्हणून राज्याचं नाव महाराष्ट्र राहिलं..

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке