Maharashtra Water Crisis: Mumbai जवळ Shahapur मध्ये पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात कसे अडथळे येतायत?

Описание к видео Maharashtra Water Crisis: Mumbai जवळ Shahapur मध्ये पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात कसे अडथळे येतायत?

#BBCMarathi #waterCrisis #WaterEmergecny #Maharashtra

महाराष्ट्रतल्या काही दुर्गम भागात पाणी टंचाई आता लग्नाच्या आड येऊ लागली आहे. मुंबईच्या जवळ शहापूर तालुक्यात 169 गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. उन्हाळा सुरू झाला आणि एप्रिल महिन्यात विहिरीचं पाणी आटायला सुरुवात झाली. काही गावात पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात अडसर येतोय तर ज्या गावात पाणी आणि पाईपलाईन नाही त्यागावात लग्न करणार नाही असा निर्धार काही मुलींनी केलाय. रिपोर्ट- दीपाली जगताप, शूट- शाहिद शेख, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले, निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке