अति राजकारणाने भारताची वाट लावलीय? | Round Table | EP- 2/3 | Bharat@100

Описание к видео अति राजकारणाने भारताची वाट लावलीय? | Round Table | EP- 2/3 | Bharat@100

डेटा स्वस्त झाल्याने नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत का? भारतात सध्या अतिराजकारण होत आहे? माणसाच्या चॉइसेसवर मर्यादा येत आहेत? जाती-धर्माचं पोलरायझेशन का होत आहे? मीडिया खरचं समाजाचा आरसा आहे का? जनता म्हणून आपली विचारक्षमता कमी होत आहे?

अभिनेते गिरीश कुलकर्णी, दै. सकाळ, मुख्य संपादक सम्राट फडणीस, प्रख्यात उद्योजक मंदार भारदे यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा

#india #independenceday #bharat@100

Комментарии

Информация по комментариям в разработке