Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून ऐकावं असं भाषण l Satyajeet Tambe l Monsoon Session l Maharashtra

  • Satyajeet Tambe
  • 2025-07-14
  • 8259
महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून ऐकावं असं भाषण l Satyajeet Tambe l Monsoon Session l Maharashtra
punenashikhighwaypunetonashiknh60industrialexpresswaychandanapurighatyoutubeyoutubeshortsshortsviralvideoroadspunenashikrailwayinfraupdaterailwayconstructionrailwaysurvayrailwaroutemaharashtrarailnashikrailwesternghairailrailwayprojectrailwayprogressindianrailwayprojectupdate
  • ok logo

Скачать महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून ऐकावं असं भाषण l Satyajeet Tambe l Monsoon Session l Maharashtra бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून ऐकावं असं भाषण l Satyajeet Tambe l Monsoon Session l Maharashtra или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून ऐकावं असं भाषण l Satyajeet Tambe l Monsoon Session l Maharashtra бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून ऐकावं असं भाषण l Satyajeet Tambe l Monsoon Session l Maharashtra

महाराष्ट्र राज्याच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले:

📌 अहिल्यानगर जिल्ह्यात 3 ऑक्टोबर 2024 रोजी 2515 या शीर्षकाखाली ग्रामविकास विभागाकडून साडे सहा कोटींचा GR निघाला. त्यावर कामही पूर्ण झालं, मात्र 28 मार्च 2025 ला शासनाने तो GR खोटा असल्याचं स्पष्ट केलं. ही घटना अत्यंत गंभीर असून निधी वितरण प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्न उपस्थित करते. शासनाने सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी.

📌 भंडारदरा व निळवंडे धरणासाठी जवळपास 900 कोटींची PDN (पाईपद्वारे वितरण प्रणाली)योजना राबवली जात आहे. मात्र या योजनेत केवळ काही शेतकऱ्यांनाच पाणी मिळणार असून, अनेक कमांड-नॉन कमांड भागातील शेतकरी वंचित राहणार आहेत. अशा योजनांचा शासनाने पुनर्विचार करावा.

📌 संगमनेरसारख्या मोठ्या बाजारपेठेसाठी स्वतंत्र उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाची गरज आहे. संगमनेरसह आजूबाजूच्या तालुक्यांतील नागरिकांना या सुविधेने मोठा दिलासा मिळणारअसल्याने ही स्वतंत्र RTO कार्यालयाची मागणी लवकर पूर्ण करावी.

📌 अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ₹1 कोटी निधी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली. संगमनेरमध्ये जागा निश्चित झाली, ₹1 कोटींचा प्रस्ताव पाठवला गेला, पण निधीअभावी काम अद्याप थांबलेलं आहे. गेल्या वर्षभरात शासनाकडून कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत शासनाने तातडीने लक्ष द्यावे

📌 शिक्षकांचे पगार, आरटीई शाळांचे थकित पैसे, प्राध्यापक भरती, इ. प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षण क्षेत्राची अवस्था चिंताजनक आहे. विद्यार्थी हिताचा विचार करून शासनाने या सर्व विषयांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

📌 हरितक्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने दिले जाणारे कृषीभूषण पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून जाहीर झालेले नाहीत. तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हे पुरस्कार वेळेवर दिले जावेत.

📌 नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील India Bulls SEZ मधील प्रकल्प रखडलेला आहे. महाजेनकोने (महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित किंवा महानिर्मिती) औष्णिक प्रकल्प विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु उरलेल्या 1500 एकर जमीन उपयोगात आणण्यासाठी सुद्धा शासनाने पुढाकार घ्यावा.

📌 पुणे-नाशिक हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी 30% भू-संपादन पूर्ण झाले असूनही पुढे काहीच कार्यवाही होताना दिसत नाही. ही रेल्वे नाशिक-सिन्नर-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-राजगुरूनगर-चाकण अशी सरळमार्गेच व्हावी यासाठी सरकारने तातडीने पुढाकार घेऊन हा प्रकल्प मार्गी लावावा.

📌संगमनेर तालुक्यातील चिखली, धांदरफळ, उंबरी -बाळापूर येथे जल जीवन मिशनच्या कामांना स्रोतांच्या अभावामुळे विलंब झाला आहे. शासनाने या योजनांचा आढावा घेऊन कामं त्वरित पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

या सर्व लोकहिताच्या मागण्यांवर राज्य सरकारकडून लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही केली जाईल, हा मला विश्वास आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]