आंबा घाट सुरु कधी होणार?

Описание к видео आंबा घाट सुरु कधी होणार?

२२ तारखेच्या ढगफुटी च्या पावसाने महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाटात जवळपास १२ ते १४ ठिकाणी मोठी दरड कोसळली होती. तसेच तीन ठिकाणी रस्ता खचला होता. प्रशासनाच्या वतीने वाहतूक पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र घाट नेमका कधी सुरू होणार? कोणत्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आणि आत्ता घाटातील दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला आहे या व्हिडिओ मधून

Комментарии

Информация по комментариям в разработке