बेकारीचा प्रश्न सोडवला नाही तर... | Achyut Godbole |

Описание к видео बेकारीचा प्रश्न सोडवला नाही तर... | Achyut Godbole |

भारतातील बेकारीची परिस्थिती सध्या काय आहे? सरकार भारतातील बेकारीवर काहीच उपाययोजना का करत नाहीये? GST मुळे विषमता वाढतीये का? भांडवलशाहीने सामान्य माणसाला बरबाद केले आहे का? भारतात गरीब माणूस अजून गरीब आणि श्रीमंत माणूस अजून श्रीमंत झालाय का?

ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण.

Комментарии

Информация по комментариям в разработке