India China War 1962 नंतर चीनने माघार का घेतली? मोदी सरकारच्या काळात Arunachal Pradesh चं काय होतंय?

Описание к видео India China War 1962 नंतर चीनने माघार का घेतली? मोदी सरकारच्या काळात Arunachal Pradesh चं काय होतंय?

भारत आणि चीन सीमेवरून गेली अनेक दशकं वाद सुरू आहे. चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केलं होतं, पण त्यानंतर त्यांनी युद्धात वरचढ ठरत असूनही माघार घेतली. भारताने चीनविरोधात काय डावपेच लढवले? चीन आजही भारतीय भूभागांवर दावा का सांगतो? अरुणाचल प्रदेशला चीन दक्षिण तिबेट का म्हणतो? ऐका ही सोपी गोष्ट.

#India #China #MilitaryCommanders #सोपीगोष्ट
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке